panapple lagavad: अशा पद्धतीने करा अन्नास पिकाची लागवड जाणून घ्या अननसाचे फायदे

panapple lagavad: अशा पद्धतीने करा अन्नास पिकाची लागवड जाणून घ्या अननसाचे फायदे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अननस या फळ पीक लागवड कशा पद्धतीने केली जाते तसेच अननस फळाचे खाण्याचे फायदे आणि अननसची लागवड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कोण कोणत्या गोष्टी नीट बारकाईने पाहूनच केल्या पाहिजेत, आणि अनेक गोष्टींची व्यवस्थापना कशाप्रकारे करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अननस लागवड कशा पद्धतीने करायची. अननस लागवड करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्याचबरोबर अननसचे उत्पादन कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त येते व अननस पिकाचे कोणत्या ठिकाणी उगम स्थान आहे अननस पिकाचे उत्पादन कशाप्रकारे होते अननस पिकासाठी योग्य वातावरण कोणते आहे अननस पिकाला कोणत्या प्रकारची जमीन गरजेचे असते अननस पिकाच्या सुधारित जाती कोणते आहेत अननस कोणत्या हंगामामध्ये घेतले जाते.

त्याचबरोबर अननस पिकाच्या लागवडीसाठी अंतर हे किती ठेवावे लागते पीक आल्यानंतर किती दिवसांनी आवळ्याच्या झाडाची छाटणी करावी लागते पिकासाठी खत व्यवस्थापना कधी आणि कशाप्रकारे करावी लागते त्याचबरोबर अननस पिकासाठी पाण्याची व्यवस्थापना कशी करावी लागते आणि किती प्रमाणात पिकांना पाणी देणे आवश्यक आहे त्याचबरोबर अननस पिकामध्ये कुठले आंतरपीक घेतले जाते का व ते कोणत्या प्रकारचे असतात आणि किती दिवसांनी घ्यावे लागते अननस पिकाला तनयंत्रणा किंवा पिकावर कुठली कीड होऊ नये म्हणून कोणती यंत्रणा सुरू ठेवावी लागते अननसाच्या पिकांना अननस आल्यानंतर त्याची काढणे किती दिवसांनी करावी व कशाप्रकारे करावी. काढणी केल्यानंतर उत्पादनाची विक्री कोठे करावी लागते व कशाप्रकारे करावी लागते आणि अननसचे उत्पन्न साठवण्यासाठी तयारी कशाप्रकारे करावी लागतेकरणे. इत्यादी सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

अन्नधान्यांमध्ये पाहिल्या तर पश्चिम बंगाल मध्ये सर्वात जास्त उत्पादनासाठी हा देश आघाडीवर आहे. जगात तांदुळाचे वार्षिक उत्पन्न हे 700 दशलक मॅट्रिक टन एवढे आहे तर यातले वार्षिक उत्पादन पंधरा दशलक मॅट्रिक टन हे उत्पादन केवळ बांगलादेशमध्ये घेतले जाते. त्याचबरोबर तांदुळा व्यतिरिक्त आंबा, पेरू, अननस, संत्री आणि लेची हे फळे घेतले जातात. प्रामुख्याने अननस या पिकाचे एकूण जागतिक उत्पादनापैकी 8 टक्के पेक्षा जास्त उत्पादन भारतात होते. भारतामध्ये काही प्रमुख राज्यांमध्ये हे अननसचे पीक घेतले जाते यामध्ये पश्चिम बंगाल, कर्नाटक, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, केरळ, आणि बिहार हे भारतातील प्रमुख अननस पीक उत्पादनाचे राज्य आहे सध्या भारतात 15.3 दशांश टन/हेक्टर उत्पादन ते सह 15.53 शतांश दशलक्षणाचे उत्पादन केले जाते.

अननस हे पीक कमी कालावधीमध्ये अधिक उत्पादन देणारे आहे. या पिकाची लागवड करता वेळेस मर्यादित केली जाते. अननस या फळ पिकाचे उगमस्थान ब्राझील या देशात मानले जाते. त्याचबरोबर ब्राझील या देशातून अननस पिकाचा प्रसार इतर देशांमध्ये झाला. या पिकाचा भातात ज्यावेळेस प्रसार झाला तेव्हा भारतामध्ये सर्वत्र या लागवडीचा प्रचार झाला.अननस याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते व या उत्पादनातून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. अननस या पिकाचा व्यापार करत असताना व्यापारी हे हवाई बेट जगात प्रसिद्ध आहे. अननसाची लागवड कोठेही केली जात नाही. त्याचे योग्य ठिकाण असते त्यासाठी अनुकूल जागा अननस लागवड करण्यासाठी देखील योग्य माती लागते. अननसाचे पीक कुठेही घेतले जात नाही

अननस हे आरोग्यासाठी उपयुक्त आणि चांगले मानले जाते अननस खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात. डॉक्टर ही काय वेळेस आणण्यास खाण्याचा सल्ला देतात अननसामध्ये महत्त्वपूर्ण जीवनसत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात. अननस हे फळ एकदल वर्गात मोडते. तसेच हे अननस औषधाच्या दृष्टिकोनातून औषधांमध्ये वापर केला जातो. या फळांमधून अनेक प्रकारच्या आजारावर उपचार म्हणून वापरले जाते. अनेक आजारांपासून वाचवण्यास हे फळ फायदेमंद ठरते. काही आजारावर हे फळ गुणकारी आहे.

अननस पिकाची लागवड करताना जमिनीची पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. लागवड करण्या अगोदर जमीन नांगरून घेणे. जमीन हे 35 ते 40 सेमी खोल उभी आणि आडवी नांगरणे करून घ्यावे. जमीन नांगल्यानंतर जमीन करून घ्यावे. त्यानंतर एका हेक्टर मध्ये 70 ते 75 गाड्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून शेतात मिसळावे.

लागवड करण्यासाठी जमीन हे काळाची किंवा पोयट्याची असेल तर उत्तम वाळू मिश्रित वेताळ आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असल्यास जमिनीत अननसाची लागवड चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर अशा जमिनीत लागवड केल्याने उत्पन्न हे अधिक होते. त्याचे फळही चांगल्या प्रकारे येते. कोकणातल्या तांबड्या मातीच्या रेती मिश्रित जमीन अननसाच्या पिकासाठी योग्य मानल्या जातात. भारी आणि चिकन मातीमध्ये अननस पिकाची लागवड चांगल्या प्रकारे होत नाही.panapple lagavad

अननसाच्या लागवडीसाठी सुधारित जाती

अननस पिकाच्या प्रामुख्याने क्वीन आणि जायक कॉमन या दोन जाती मुख्य तो लागवड केली जाते या जातींची लागवड कोकणात आणि सुरतच्या दक्षिणेकडील भागात मेरी अननसाची स्थानिक जात लावतात आसाम राज्यात जलदूत नावाची स्थानिक जात लावतात. या जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येते.

अननस लागवडीसाठी योग्य हवामान

अननसाचे पीक उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या प्रकारे येते. अननस पिकाला या हवामानात बदल झाल्या पिकाचे उत्पादन चांगल्या प्रकारे येत नाही. हवामानाच्या बदल्यामुळे त्याचा थेट परिणाम अननसाच्या फळांवर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी प्रमाणात निघते. अननस पिकाची लागवड ही प्रामुख्याने समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंचीपर्यंत डोंगरा भागामध्ये केली जाते. या पिकासाठी डोंगर दयाची शेती जाते. डोंगराळ प्रदेशामध्ये अननसाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होती. अननस या पिकाची वाढ सरासरी 11 ते 23 अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगल्या प्रकारे होते तसेच सरासरी1,200 पाऊस पडणाऱ्या प्रदेशात अननसाचे पीक घेतले जाते. या पिकांना मोठ्या प्रमाणात पाऊस चांगल्या प्रकारे पाणी लागते या पिकाची लागवड करण्यासाठी पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी लागते. तसेच भारताच्या ज्या किनारपट्टीवर नैऋत्य आणि ईशान्य मोसमा दोन पाऊस पडतात त्या भागातील माणसाची अननसाची लागवड यशस्वी ठरते. आशा किनारपट्टी भागावर जास्त प्रमाणात अननसाची लागवड केलेली दिसून येते. ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो त्या भागातील  अननसाची शेती चांगली होते.panapple lagavad

आणूनच पिकाची लागवड ही वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. केरळ च्या भागांमध्ये अननसाची लागवड ही सर यांनी वरंबा या पद्धतीने केली जाते. त्याचबरोबर बंगालच्या भागात सपाटीवर अननस लागवड केली जाते. तर आसाम या भागामध्ये अननसाची लागवड ही दुहेरी आणि तिहेरी ओवी मध्ये करतात तर तामिळनाडूमध्ये एकेरी ओळींमध्ये ठराविक अंतरावर जागा सोडून लागवड केली जाते. अननसाच्या दोन झाडातील अंतर हे एक ते दीड मीटर ठेवावे लागते. अननसाची लागवड करताना सर्वात योग्य तरी आणि वरंबा होय.

ज्या भागात अतिशय कमी पाऊस पडतो त्याचबरोबर ते पाण्याची पातळी खूप कमी असते त्या भागातील प्रदेशात अननसाची लागवड ही जून जुलै या महिन्यांमध्ये करण्यात येते.. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी अननसाची लागवड ही सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात करतात. कारण त्यावेळेस पाण्याची पातळी चांगल्या प्रकारे वाढलेली असते म्हणून लागवड करतात. तसेच ज्या ठिकाणी कमी पाऊस आणि अधिक पाणी असते त्या ठिकाणी किंवा भरपूर पाण्याच्या प्रदेशांमध्ये हिवाळ्यात सुद्धा अननस पिकाची लागवड केली जाते.

अननस या पिकाची वाढ दोन ते अडीच वर्षांनी होते हे पीक दोन अडीच वर्षांनी मोठे होऊन परिपूर्ण होते त्यानंतर या पिकाला फुले येण्यास सुरुवात होते या अननसाच्या आलेला फुलोरा या फुलण्याच्या वेळेस अनस पिकाला कमी पाणी असणे आवश्यक आहे. तसेच फुलोरा झाल्यानंतर फुलाचे फळांमध्ये रूपांतर होत असताना किंवा झाल्यानंतर फणसाच्या पिकाला चांगल्या प्रमाणात पाणी लागते व फळ पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्याची कारणे करावी व हे फळे पिकवण्याकरिता ठेवावे. पिकल्यानंतर ते खाण्यास योग्य ठरते. तसेच बाजारात फळे कमी पिकण्याच्या आतच विकायला नेतात.panapple lagavad

Leave a Comment